IPL 2026 Mini Auction: फ्रँचायझींकडे एकूण ₹ २३७.५५ कोटींचा मोठा 'पर्स' (खर्चासाठी उपलब्ध रक्कम) आहे. या मोठ्या लिलावापूर्वी कोणत्या संघाच्या 'पर्स'मध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती जाणून घ्या.
बीसीसीआयने माहिती दिली की आयपीएल २०२६ चा लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे होणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली की १० संघांनी मिळून एकूण…
बीसीसीआयकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागणार असा इशारा अल आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धचे दुहेरी शतकाचा विक्रम अविस्मरणीय आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहे.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
संघातील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे रावल विजेत्याच्या पदकासह दिसत…
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याची निवड न झाल्याने त्याचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन निराश झाले. त्यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील आणि आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षात घ्यावे की आयसीसीची बैठक आज होणार…
आता सर्वांच्या नजरा भारतीय पुरुष संघाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या विजय परेडमध्ये भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यावर असाच आनंद साजरा होईल का याकडे लागल्या आहेत?
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ लढणार आहे. या सामन्याआधी बॉलीवूड गायिका सुनिधी चौहानचे सादरीकरण करणार आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबद्दल तिसरी अपडेट जारी केली आहे.
आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान हार्दिकला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला नव्हता.
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीने भारतीय संघात पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा मजबूत केला आहे. तो आता संघात परण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने दोन सामन्यांमध्ये १५ बळी घेतले, ज्यामुळे त्याने भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने चमकदार कामगिरी करून त्याच्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव करून मालिका विजय मिळवला.
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.