मोहम्मद शमीने आपल्या धारदार गोलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना शमीने तब्बल ८ गडी बाद करत बंगालला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएलनंतर आता 'बिग बॅश लीग'ची भारतात एन्ट्री? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चेन्नई दौरा. जाणून घ्या काय आहे प्लॅन.
बीसीसीआयने अद्याप २०२६ च्या आयपीएल हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याने आरसीबी फ्रँचायझीने पर्यायी मैदानांची चाचपणी सुरू केली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने २०२६ च्या टी२० विश्वचषकाबाबत पसरवलेल्या बनावट व्हिडिओला योग्य उत्तर दिले आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबियांना समाविष्ट करण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, परंतु बोर्डाने ती स्पष्टपणे नाकारली. दौऱ्यावर कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त BCCI १४ दिवस राहण्याची परवानगी देते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून वार्षिक करार यादी जाहीर करण्यात आली आहे. या वार्षिक करारामध्ये भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा फटका बसला आहे.
आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शक्यतेबद्दल ICC सोबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, त्यांनी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली आहे परंतु त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. भारत-पाकिस्तान सामना होणर की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारतीय अंडर-१९ संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. खेळाडूंना त्यांच्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ७.५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येत आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयमध्ये पद धारण करण्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाकडून उठवण्यात आली आहे.
बीसीबी आपल्या महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत अडचणीत सापडला आहे. महिला क्रिकेटपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेश उच्च न्यायालयाने बीसीबीला कडक शब्दांत फटकारले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहेत, आयसीसीचे माजी अधिकारी समी उल हसन बर्नी यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानने न येण्याची घोषणा केल्यानंतर, आयसीसीने स्पष्टीकरण मागितले. असे दिसते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नाही. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत ते शांतपणे खेळत आहे.
माजी क्रिकेटपटूही पाकिस्तानवर टीका करत आहेत आणि त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पीसीबीने भारताविरुद्ध पराभवाच्या भीतीने हा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून, पीसीबीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. जर PCB आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर आयसीसी मोठी कारवाई करू शकते. पीसीबीला कोट्यवधी रुपयांचा दंडही सहन करावा लागू शकतो.
पाकिस्तानच्या निर्णयानंतर, आयसीसीने रविवारी एक निवेदन जारी केले की, टी-२० विश्वचषकात निवडकपणे सहभागी होण्याचे निर्देश देणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या विधानाची आम्ही दखल घेतली आहे.
भारतासोबत टी-२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत असूनही, श्रीलंका या वादात पूर्णपणे गप्प आहे. बांगलादेश क्रिकेट सचिव बंदुला दिसानायके यांनी अखेर या वादाबद्दल एएफपीशी संवाद साधला.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा वादात सापडली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देत असून आयसीसीने त्यासाठी एक प्लान तयार करत आहे.