एका अहवालानुसार, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा करार जून २०२६ मध्ये संपल्यावर त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता रोहित अन् विराटच्या दुश्मनावर BCCI मेहरबान झाल्याचं पहायला मिळत आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट पद्धत सुरू केली आहे. आयपीएल आणि टीम इंडियात संधी न मिळालेल्या खेळाडूंना 20 लाखांपर्यंत मानधन मिळणार आहे.
BCCI ने रॉयल्सचे संघ व्यवस्थापक रोमी भिंदर यांना नोटीस बजावली असून, त्यांनी मोबाईल फोन का वापरला याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. मंडळाच्या 'भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाने' (ACSU) ही नोटीस त्यांना पाठवली…
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्राचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढते. पुन्हा एकदा बांगलादेश भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छिते
BCCI ने IPL 2026 दरम्यान राखीव खेळाडूंना मैदानात प्रवेश करण्यावर निर्बंध घालणारा नवीन नियम लागू केला आहे. आता सामन्यांदरम्यान केवळ संघ यादीतील १६ खेळाडूंनाच मैदानात उतरण्याची परवानगी
कसोटी क्रिकेटला वेगळं स्वरुप दिलं जात आहे. एक सुव्यवस्थित यंत्रणा उभारण्याची तयारीही BCCI करत आहे. सकारात्मक परिणाम मिळतील याची खात्री करण्यासाठी, खेळाच्या मूलभूत बाबींमध्ये सुधारणा करण्याचे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.
आयपीएल सुरू झाल्यापासून वैभव सूर्यवंशीचे नाव सातत्याने चर्चेत होते. त्यांच्या फलंदाजीची सगळीकडे चर्चा सुरू होती. काल झालेल्या सामन्यात त्याने वादळी खेळी केली.
अचानक माघार घेतल्याने संघातील संतुलन बिघडले आहे. या यादीत बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, सुनील गावस्कर यावर खूश…
श्रीलंका आणि झिबॉम्बेचा संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत.
बीसीसीआय आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करते. तथापि, आगामी हंगामाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयने हा सोहळा रद्द केला.
आयपीएल २०२६ साठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता, प्रत्येक संघातील खेळाडू केवळ टीम बसमधूनच प्रवास करतील. यापूर्वी, १२ मार्च रोजी काही नियम जाहीर करण्यात आले होते.
IPL पूर्वी, शनिवारी BCCI ने आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ नव्या दौऱ्यावर जाणार आहे.
स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने आयपीएलच्या नावावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आणला आहे. चला, या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया.
आयपीएलचं 19 वं वर्ष आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शकाने सर्व 10 संघांना सक्त ताकीदही दिली आहे.
5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलला आसाममध्ये मतदान असल्याने गुवाहाटीतील सामन्यांवर परिणाम होऊ शकतो.
बीसीसीआय प्रतिष्ठित 'नमन पुरस्कार २०२६' मध्ये भारतीय क्रिकेटच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करेल. हा समारंभ रविवार, १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल.
रणजी ट्रॉफी हंगामात स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली एका व्यक्तीवर कठोर कारवाई केली आहे आणि त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. हा व्यक्ती व्हिडिओ विश्लेषक राजा रेड्डी आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध या मालिकेमुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी देखील सुरू होईल. परिणामी, अनेक क्रिकेट मंडळांनी एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.