आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय संघ ट्रॉफीविनाच मायदेशी परतला. यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आपल्याकडे ठेवून घेतली. याबबत बीसीसीआयने तक्रार केली, त्यानंतर नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आशिया कप स्पर्धे आधी भारताने २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. या तीन स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद जिंकल्याने बीसीसीआयकडून आतापर्यंत संघाला २०४ कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे.
फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. टीम इंडिया मोहसिन नक्वी व्यतिरिक्त इतर कोणाकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होती, तरी नक्वी यांनी नकार…
रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मनहास (Mithun Manhas) यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
दिल्लीच्या स्थानिक क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिथुन मनहास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये जन्मलेल्या मिथुनने दिल्लीसाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले.
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) त्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना अचानक मैदानाबाहेर गेला.
आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर अलिकडेच खूप चर्चेत येत आहे. त्याने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठी…
श्रेयस अय्यरच्या रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल, ज्याचा पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जाईल.
सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान सारख्या खेळाडूंनी वादग्रस्त सेलिब्रेशन केले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचेही घृणास्पद वर्तन पाहायला मिळाले आहे.
२१ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-४ सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्या चिथावणीखोर आणि असभ्य वर्तनाबद्दल भारतीय संघाने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज केएल राहुल यांनी कसून सराव सुरू केला आहे. बीसीसीआयने त्यांच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला असून, आगामी सामन्यांसाठी त्यांची तयारी पाहायला मिळत आहे.
दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मिथुन मन्हास यांचे नाव पुढे आले आहे. आतापर्यंत बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
आयसीसीचे सीईओ संजय गुप्ता यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की संघ आणि बोर्ड दोघांनीही वारंवार स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
२० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत BCCI वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये आगामी नेतृत्वाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.