पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आयसीसीने एक विधान केले. यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.
देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.
अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांना सप्टेंबर महिन्यात शानदार कामगिरीचे मोठे फळ मिळाले आहे. या दोघांना आयसीसीकडून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये आर्थिक सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन हे पद्धतशीरपणे करण्यात येते. यावर आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी भाष्य केले आहे.
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बांगलादेश महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
आयसीसी सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आल्यानंतर यूएसए क्रिकेटकडून आता एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यूएसए क्रिकेटकडून आता प्रकरण ११ दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा ८९ धावांनी पराभव केला. या ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून इतिहास रचला आहे.
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कप फायनल जिंकल्यानंतर, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना कळताच की भारतीय खेळाडू त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत, तेव्हा ते ट्रॉफी न देण्यावर ठाम राहिले.
आशिया कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय संघ ट्रॉफीविनाच मायदेशी परतला. यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आपल्याकडे ठेवून घेतली. याबबत बीसीसीआयने तक्रार केली, त्यानंतर नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतरच्या एका घटनेमुळे आयसीसीने त्याच्यावर कडक कारवाई केली असून, त्याला ३० टक्के सामान्याच्या मानधनाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.
या महिन्यात म्हणजेच ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिका नव्या आत्मविश्वासाने प्रवेश करेल आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय ठेवेल असे कर्णधार वोल्वार्डने म्हटले आहे.
ICC ने USA क्रिकेटचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. एका वर्षाच्या रिव्ह्यूनंतर ICC बोर्डाने हा निर्णय घेतला. निलंबन असूनही, अमेरिकेचे राष्ट्रीय संघ ICC स्पर्धांमध्ये भाग घेत राहतील.
आज रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीकडून समनाधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयने आता सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आजचा जो सामना खेळवला जाणार आहे त्या सामन्यात भारताचा संघ निळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहेत. बीसीसीआयने एक मोठे…