मार्च महिन्यात टी2- वर्ल्ड कप स्पर्धा झाली. ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकली आहे. फायनल, सेमीफायनल आणि नॉकआउट सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने तीनही सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे.
बीसीसीआय पुरस्कारांदरम्यान, अनेक खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटमधील नायकांची नावे सांगितली, ज्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचाही समावेश होता. हार्दिकने सांगितलेले नाव ऐकून अनेकांना धक्का बसला
आता, विश्वचषकानंतर, आयसीसीने महत्त्वपूर्ण कारवाई करत वेस्ट इंडिजचा खेळाडू जेवॉन सिएर्ल्सवर बंदी घातली आहे. आयसीसीने जेवॉन सिएर्ल्ससह तीन जणांना निलंबित केले आहे. भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला मैदानावरील आक्रमकता महागात पडली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला चुकीच्या पद्धतीने चेंडू मारल्याप्रकरणी ICC ने अर्शदीपवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणारी २०२७ ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल. झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील.
आता बीसीसीआय टीम इंडियासाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने १३१ कोटी रुपयांचे विक्रमी रोख बक्षीस जाहीर केले आहे.
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले आहे.
मध्य पूर्वेतील इस्रायल-इराण युद्धामुळे अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद झाले आहे, ज्यामुळे हे संघ भारतात अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता दोन्ही संघांसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे.
पाचव्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडलेला इंग्लंड संघ मायदेशी परतला आहे, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने नाराजी व्यक्त केली आहे.
सुपर ८ फेरीत भारताकडून पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडलेले वेस्ट इंडिजचे खेळाडू अजूनही भारतात अडकले आहेत. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे, हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे. आता यावर तोडगा…
T20 World Cup 2026 Semi Final News: विजेतेपदापासून अवघ्या दोन पाऊल दूर असलेल्या चार बलाढ्य संघांमधील रणसंग्रामापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.
बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या बॉलिंगने मॅचचं चित्र पालटलं. मात्र, सामन्यानंतर बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एका मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
मैदानातील लढतीसोबतच चाहत्यांच्या मनात एका गोष्टीची धास्ती आहे, ती म्हणजे 'पाऊस'. जर पाऊसच मैदानात खेळायला उतरला तर अंतिम फेरीचा निकाल कसा लागणार? याचे संपूर्ण गणित ICCने त्यांच्या नियमावलीत सांगितली आहेत.
सिकंदर रझा आता आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे, हा विक्रम यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होता. आता त्याने रोहितचा रेकाॅर्ड मोडला आहे.
अपयशी कामगिरीनंतर ग्लेन मॅक्सवेलची कारकिर्द संपुष्टात येत आहे असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचे मत आहे. या अनुभवी खेळाडूच्या मते, या अष्टपैलू खेळाडूने खराब कामगिरी केली.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर १९७…
आयसीसीने नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत बैठक घेतली. त्यानंतर, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसमोर एका मागून एक मागण्या पुढे करत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मंडळी आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरून अजूनही वादंग सुरू आहेत, दरम्यान पाकिस्तानने केलेल्य मागण्यांना आयसीसीने कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.