भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघन केल्याबद्दल हर्षित राणाला फटकरण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आयसीसीने रँकिंग अपडेट केले आहे. टीम इंडियाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे, तर दक्षिण आफ्रिका लक्षणीयरीत्या खाली आली आहे.
T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदात होणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर बाबर आझमने रागामध्ये त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती. त्याच्या या कृतीमुळे आयसीसीकडून आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
महिला विश्वचषकाच्या शानदार यशानंतर, आयसीसीने शनिवारी जगभरात महिला क्रिकेटचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी आठ संघांची एक नवीन जागतिक स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेकया ट्रॉफीचे अनावरण देखील झाले आहे.
आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. ३७ वर्षीय फलंदाज ७२५ रैंकिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहे.
2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी आयसीसीने ठिकाणांची निवड केली…
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. हे त्यांचे पहिलेच विजेतेपद होते. त्यानंतर, आयसीसीने आता २०२९ च्या महिला विश्वचषकाबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
संघातील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे रावल विजेत्याच्या पदकासह दिसत…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर, चला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघावर एक नजर…
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ लढणार आहे. या सामन्याआधी बॉलीवूड गायिका सुनिधी चौहानचे सादरीकरण करणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना रद्द करण्यात आला तरी या फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने इंग्लंड महिला संघाला १२५ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.