आशिया कप यावेळी टी २० सवरूपट खेळवण्यात येत आहे. टी २० स्वरूपातील आशिया कपमध्ये भारताच्या विराट कोहलीसह इतर सहा खेळाडूंच्या फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम राहिली आहे.
आशिया कप २०२५ च्या हंगामाला सुरुवात होत असताना या स्पर्धेत बनलेले असे ५ मोठे विक्रम जे मोडणे जवळपास अशक्य आहे. या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासह इतर दिग्गजांचाही…
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याच्या निवृत्तीमागील कारणाबाबत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मोठे विधान केले आहे.
आशिया कप २०२५ हा टी-२० स्वरूपात खेळणार आहे. या स्वरूपात २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये ४ धावा देत ५ बळी टिपले होते.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार असून यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळला जाणार आहे. या टी 20 स्वरूपातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
आशिया कपच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. या सामन्याला खूप मोठी क्रेज निर्माण होते. दोन्ही संघांमधील सामने बघण्यासाठी स्टेडियम तुडुंब भरलेले दिसून येतात. अशातच…
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डकडून पुढील वर्षी २०२६ चा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुढील वर्षी भारतीय संघ पुन्हा इंग्लंड दौरा करणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्या दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जाता आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने २६९ धावांची खेळी करून माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला…
अखेर १८ वर्षांनी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने कमाल करत आयपीएल २०२५ ची ट्रॉफी पटकावली आहे. अनेकांना पंजाब संघाने जिंकावे वाटत असले तरीही अखेर RCB चा विजय…
३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. या दिवशी जर पावसाचा व्यत्यय आला तर विजतेपदाची माळ पंजाबच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगाम हा त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच पुढील महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वीच भारतीय गोटातून जसप्रीत बुमराहच्या निवृत्तीबाबत बातम्या समोर येत…
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादने ४२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एक इतिहास रचला आहे.
इग्लंड दौऱ्याला पुढील महिन्यात सुरवात होत आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह काही खेळाडू ६ जून रोजी…
भारताचा वनडे क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्माने सद्या खूप चर्चेत असल्याचे दिसते. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच त्याने एक विक्रम देखील रचला आहे.
भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. त्या आधीच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केलीय आहे. त्या पाठोपाठ विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या विचारात आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नेहमी चर्चेत असतो. आता देखील त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली जोपर्यंत चांगली कामगिरी करत आहेत तोपर्यंत त्यांना भारतीय संघाचा भाग असले, असा इशारा…
काल रविवारी (दि. २० एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने जे सेलिब्रेशन केले त्यावरून श्रेयस अय्यर नाराज असल्याचे दिसले.
आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने एक विक्रम केला आहे. असे करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.