भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपली उपस्थिती दर्शवली आहे. परंतु विराट कोहलीनकडून स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत भाग घेण्यास नकार दर्शवण्यात आला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी BCCI ने प्रशिक्षक गौतम गंभीर, निवडकर्ता अजित आगरकर आणि अधिकाऱ्यांसोबत संघाच्या कामगिरी आणि निवड सातत्य यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.
सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये २ ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळाले नाही, तर रजत पाटीदार आणि तिलक वर्मा कर्णधारपदी दिसणार आहेत.
आशिया कप यावेळी टी २० सवरूपट खेळवण्यात येत आहे. टी २० स्वरूपातील आशिया कपमध्ये भारताच्या विराट कोहलीसह इतर सहा खेळाडूंच्या फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम राहिली आहे.
आशिया कप २०२५ च्या हंगामाला सुरुवात होत असताना या स्पर्धेत बनलेले असे ५ मोठे विक्रम जे मोडणे जवळपास अशक्य आहे. या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासह इतर दिग्गजांचाही…
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याच्या निवृत्तीमागील कारणाबाबत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मोठे विधान केले आहे.
आशिया कप २०२५ हा टी-२० स्वरूपात खेळणार आहे. या स्वरूपात २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये ४ धावा देत ५ बळी टिपले होते.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार असून यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळला जाणार आहे. या टी 20 स्वरूपातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
आशिया कपच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. या सामन्याला खूप मोठी क्रेज निर्माण होते. दोन्ही संघांमधील सामने बघण्यासाठी स्टेडियम तुडुंब भरलेले दिसून येतात. अशातच…
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डकडून पुढील वर्षी २०२६ चा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुढील वर्षी भारतीय संघ पुन्हा इंग्लंड दौरा करणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्या दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जाता आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने २६९ धावांची खेळी करून माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला…
अखेर १८ वर्षांनी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने कमाल करत आयपीएल २०२५ ची ट्रॉफी पटकावली आहे. अनेकांना पंजाब संघाने जिंकावे वाटत असले तरीही अखेर RCB चा विजय…
३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. या दिवशी जर पावसाचा व्यत्यय आला तर विजतेपदाची माळ पंजाबच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगाम हा त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच पुढील महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वीच भारतीय गोटातून जसप्रीत बुमराहच्या निवृत्तीबाबत बातम्या समोर येत…
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादने ४२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमारने एक इतिहास रचला आहे.
इग्लंड दौऱ्याला पुढील महिन्यात सुरवात होत आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह काही खेळाडू ६ जून रोजी…