आयसीसीकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या एकदिवसीय रँकिंग मध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. कोहलीला मागे टाकत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल अव्वलस्थानी पोहचला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला आहे आणि मालिका २-१ अशी आपल्या…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. इंदूरमध्ये या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने मैदानावर ससराव केला, दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात सारे काही आलबेल असल्याचे दिसले…
आज झिम्बाब्वे येथे खेळवण्यात येत असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारताच्या स्टार वैभव सूर्यवंशीने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकले. या खेळीसह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडल आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दूसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार असून या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला रिकी पॉटिंगचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात हर्षित राणाने महत्वाची कामगिरी बजावली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४९ व्या षटकात ४ विकेट्सने विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डच्या मते भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. तसेच त्याच्या मते विराट कोहली २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळत राहू शकतो,
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट कोहलीला श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडण्याची नामी संधी असणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक क्रिकेट विश्वात चांगलेच वर्चस्व राखून आहे. त्याचे कारण भारतीय संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी हे आहे.
दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने ८३ चेंडूत शतक झळकवले आहे. प्रथम फलंदाजी करताना आंध्रने २९९ धावांचे लक्ष्य दिले होते. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने शानदार १३१ धावांची खेळी केली.
२०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने इतिहास रचला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर विराट कोहलीने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,०० धावा…
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले असून गेल्या दीड वर्षात संघात मोठे बदल झालेले दिसत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपली उपस्थिती दर्शवली आहे. परंतु विराट कोहलीनकडून स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत भाग घेण्यास नकार दर्शवण्यात आला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी BCCI ने प्रशिक्षक गौतम गंभीर, निवडकर्ता अजित आगरकर आणि अधिकाऱ्यांसोबत संघाच्या कामगिरी आणि निवड सातत्य यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.
सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.