Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI बनलं सायबर क्राईमसाठी नवीन पद्धत, भारताला २०२४ मध्ये २३ हजार कोटी रुपयांचा बसला फटका

भारत त्याच्या डिजिटल युगात पुढे जात आहे, परंतु सायबर गुन्हेगारही त्याच वेगाने अपग्रेड होत आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजेंट (एआय) टूल्स सायबर गुन्ह्यांसाठी नवीन पद्धत बनली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 26, 2025 | 12:12 PM
tech (फोटो सौजन्य: -social media )

tech (फोटो सौजन्य: -social media )

Follow Us
Follow Us:

भारत त्याच्या डिजिटल युगात पुढे जात आहे, परंतु सायबर गुन्हेगारही त्याच वेगाने अपग्रेड होत आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजेंट (एआय) टूल्स सायबर गुन्ह्यांसाठी नवीन पद्धत बनली आहेत. भारतातील १० पैकी ८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, एकट्या भारतात डिजिटल फसवणुकीमुळे २.७८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अखेर तो दिवस उजाडलाच! भारतात लाँच होणार Honor X9c 5G, खास फिचर्स झाले लीक

भारत ज्या वेगाने डिजिटल युगात पुढे जात आहे त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेंट (एआय) टूल्स सायबर गुन्ह्यांसाठी नवीन पद्धत बनली आहे. भारतातील १० पैकी ८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार एकट्या भारतात डिजिटल फसवणुकीमुळे 2.78 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया या बाबतीत.

GIREM (ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर रिस्ट्रक्चरिंग एन्व्हायर्नमेंट अँड मॅनेजमेंट) आणि ऑटोमोटिव्ह टेक कंपनी Tekion यांच्या संयुक्त अहवाल ‘द स्टेट ऑफ एआय-पॉवर्ड सायबरक्राइम: थ्रेट अँड मिटिगेशन रिपोर्ट २०२५’ (The State of AI-Powered Cybercrime: Threat & Mitigation Report 2025) मध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. कर्नाटकचे महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक (DG&IGP) एम ए सलीम यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये हा अहवाल सादर केला.

अहवालात सांगण्यात आले आहे की,सायबर गुन्हेगार हॉटेल चेन आणि रेस्टॉरंट्सना अचूकपणे तयार केलेले फिशिंग ईमेल पाठवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहे. हे बहुतेकदा एआय-जनरेटेड टेम्पलेट्स वापरून मोठ्या ब्रँडची नक्कल करतात. ईमेल टेक्स्ट व्यतिरिक्त, एआयचा वापर वास्तववादी दिसणारे डॅशबोर्ड तयार करण्यासाठी, बनावट डोमेन नोंदणी करण्यासाठी आणि परस्परसंवादी फिशिंग पृष्ठे तयार करण्यासाठी देखील केला जातो जे लोकांना ईमेल खरा आहे असे वाटण्यास फसवतात. देशातील ८० टक्के फिशिंग ईमेल एआय टूल्सचा वापर करतात, हे दर्शविते की प्रत्येक १० पैकी ८ फिशिंग प्रकरणांमध्ये एआयचा वापर केला जात होता.

अहवालानुसार, मागील वर्षी भारतात सायबर क्राईमची 1.91 मिलिअम पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहे. जेव्हाकी २०२३ मध्ये हा आकडा 1.55 मिलिअमपेक्षा अधिक होता. तेच २०१९ मध्ये क्राईम १० पटीने जास्त होता. याच्यात सगळ्यात जास्त फाइेंशियल फ्रॉड झालं आहे. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांमुळे भारतीयांना 2.78 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले, जे 2023 च्या तुलनेत जवळजवळ 3 पट आणि 2022 च्या तुलनेत जवळजवळ १० पट जास्त आहे.

अहवालानुसार २०२४ मध्ये क्रिप्टो अटैकच्या तुलनेत भारत दुनिया भर मी अमेरिकाच्या नंतर दुसरा सबसे जास्त प्रभावित देश है. जहाँ 95 तुलनेत समोर आले आहे. देशात मैलवेयर मध्ये ११%

देशात मालवेअरमध्ये दरवर्षी ११%, रॅन्समवेअरमध्ये २२% आणि IoT हल्ल्यांमध्ये 59% वाढ झाली आहे. एकूणच क्रिप्टो हल्ल्यांमध्ये 409% वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक, मुले आणि महिला यासारखे समाजातील सर्वात असुरक्षित घटक या सायबर हल्ल्यांचे बळी ठरतात. आजच्या काळात, सायबर गुन्ह्यांशी सामना करणे हा देशासाठी एक मोठा मुद्दा बनला आहे, कारण 2025 पर्यंत भारतात 900 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असण्याची अपेक्षा आहे.

हँडसेटप्रमाणे या फोनची बॅटरी येते बदलता, अपडेट्स देखील 8 वर्षांसाठी उपलब्ध

Web Title: Ai has become a new method for cybercrime india will suffer a loss of rs 23 thousand crore in 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • ai
  • cyber crime
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?
2

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?

आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’
3

आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
4

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.