निर्मला सीतारमण यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत देशातील बँकिंग सुरक्षेबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. प्रगत AI मॉडेलमुळे सायबर हल्ल्यांचा धोका वाढत असून बँकांना वेळीच योग्य निर्णय घेण्यास…
कंपन्यांकडून डिझाइन आणि क्वालिटी क्षमता विकसित करण्याच्या धीम्या गतीबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उद्योगांना चार प्रमुख मागण्यांवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण ३०,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आणि धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देणारी नवी उड्डाण योजना आणि 'आयव्हीएफआरटी ३.०' चा विस्तार होणार आहे.
'गुजरात सेमीकनेक्ट कॉन्फरन्स २०२६' मध्ये देशाच्या भविष्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की भारताचे सेमीकॉन अभियान आता त्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 'सेमीकॉन २.०' मध्ये प्रवेश करत आहेत.
Ashwini Vaishnav: आतापर्यंत 334 किमी लांबीचे पूल (Viaduct) आणि 417 किमीचे पिलर (खांब) उभारण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
आयआरसीटीसी वेबसाइटवर दररोज तयार होणाऱ्या नवीन वापरकर्ता आयडींच्या संख्येत घट होऊन ती सुमारे ५,००० पर्यंत खाली आली आहे, पूर्वी ती सुमारे १ लाख होती. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित…
भारतीय रेल्वेतील प्रवासावरुन अनेकांच्या अंगावर काटा येतो. याचे कारण म्हणजे रेल्वेमध्ये असणारी अस्वच्छतचा, घाण आणि रेल्वेंचे वाढलेले अपघाताचे प्रमाण यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त केली जात आहे.
सण आणि सुट्टीच्या काळात वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील ७६ रेल्वे स्थानकांवर नवीन प्रवासी होल्डिंगसाठी मंजुरी
भारतीलय ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत भारतीय रेल्वेने १९,४२७ तक्रारी नोंदवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२१ ते २०२५ दरम्यान या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी यांची माहिती दिली.
या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू भारतात बनवल्या जात आहेत. लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री आणि गर्डर ट्रान्सपोर्टर्स भारतातच तयार केले जातात.
केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना येथे दक्षिण आशिया प्रादेशिक आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र (CIP) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियतमात आता बदल करण्यात आले आहे. या नवे नियमाची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वर मंत्री अश्विनी…
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. या पुढे तत्काळ तिकीट काढताना या अटी आणि नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे.
Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw railway: महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली.