दिल्लीच्या जुन्या किल्ल्याचा इतिहास हुमायूनशी जोडलेला आहे. हा तोच किल्ला आहे जिथे हुमायूनचा पायऱ्यांवरून पडून मृत्यू झाला होता. पांडवांनी आपली राजधानी इंद्रप्रस्थ येथे स्थापन केली होती असे इतिहासकारांचे मत आहे.
ज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आंदोलने केली जात आहे.
संभळ येथील जामा मशीद प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. मशीद कमिटीद्वारे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसीतील वादग्रस्त ज्ञानवापी संकुलाच्या ASI सर्वेक्षणावरील स्थगिती वाढवली आहे. उद्या दुपारी साडेतीन वाजता अलाहाबाद उच्च न्यायालयात याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. ही स्थगिती उद्याच्या सुनावणीपर्यंत कायम राहणार…
ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, न्यायालयाने ज्ञानवापी मशीद संकुलाचे ASI सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.