श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी(दि. १५) पासून पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळत…
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील नवीन सभामंडप आणि पायरीमार्गाच्या उभारणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
Maharashtra Tourism :- राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल ९९३.७२…
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असल्यामुळे, या परिसरातील स्थानिक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
भीमाशंकर मंदिर बंद असताना खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन देण्यात आले. यावरुन रोहिणी खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत सोशल मीडिया पोस्ट केली.
भीमाशंकरच्या डोंगरात मयूर, चेतन आणि नारायण रात्री १ वाजता ट्रेकला निघाले. अर्धा प्रवास पार करताना त्यांना पावलाखाली सतत निळ्या कोल्ड ड्रिंकच्या कॅन दिसू लागले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने उज्जैनच्या महाकाल मंदिरात पहाटे विशेष पूजा करण्यात आली. उज्जैनमध्ये बाबा महाकालसाठी विशेष भस्म आरती करण्यात आली. बाबा महाकाल मंदिराचे दरवाजे ४४ तास खुले राहणार आहेत.
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बारा जोत्यिर्लिंगापैकी एक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर जानेवारीपासून बंद राहण्याची शक्यता आहे. परिसराच्या विकासासाठी कामे सुरु होणार असून मार्चपर्यंत दर्शनासाठी भाविकांना वाट पाहावी लागणार आहे.
सदर रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत.
मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.