जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जेवणाच्या ३० मिनिटांनंतर पाण्याचे सेवन करावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे.
पुरेसं पाणी न प्यायल्याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्यांनी भरलेली दिसू शकते. दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिल्याने त्वचा हायड्रेटेड आणि तजेलदार राहते.
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.