जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिसलेरी इंटरनॅशनलने महाराष्ट्र आणि गोव्यात प्लास्टिक प्रदूषणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. बॉटल्स फॉर चेंज उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, स्किन ग्लोइंग दिसेल, वजन कमी होण्यास मदत इत्यादी भरमसाट फायदे होतात. त्यामुळे उपाशी पोटी थंड पाणी पिण्याऐवजी…
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जेवणाच्या ३० मिनिटांनंतर पाण्याचे सेवन करावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे.
पुरेसं पाणी न प्यायल्याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्यांनी भरलेली दिसू शकते. दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिल्याने त्वचा हायड्रेटेड आणि तजेलदार राहते.
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.