भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी सुरू केलेल्या ओला कंपनीने भारतीय प्रवास क्षेत्रात क्रांती घडवली. दोन कॅब्सपासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज ओला इलेक्ट्रिकसह आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली छाप सोडली आहे.
पवनने IIT ते सॅमसंग अशी यशस्वी वाटचाल करून, रॅपिडो सारखा नावाजलेला स्टार्टअप उभा केला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भारतातील एक आघाडीचा मोबिलिटी ब्रँड निर्माण केला.
चाणक्याने सांगितलेली धोरणे आजही प्रभावी आणि सत्याच्या जवळ आहेत. विशेष म्हणजे आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी मानवाला जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील यश हे परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. यासोबत आणखी एक गोष्ट आहे, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले…