मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांमध्ये सुमारे १,१०० एकर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत विकसित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस उपाययोजनांची मोहीम हाती घेतली आहे.
एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास…
आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यावरील व्याजाचा भार कमी करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेलाच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची एकूण लांबी ५४ किलोमीटर आहे. त्यापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या सुमारे ४० किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पुणे -सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील सारोळे गावच्या हद्दीत (सारोळे ते वीर रस्ता) प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका ३५ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना घडली…
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमधील अडचणी त्वरित दूर करून विकासाला गती द्यावी, अशी मागणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
एका पोलीस कर्मचाऱ्याने कारचालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. त्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे तयार करून त्यांची लाखो रुपयात विक्री केल्याच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
लोणीकंद, वाघोली, फुरसूंगी सांगवी, तळेगाव दाभाडे तसेच अहिल्यानगर भागातील कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह त्याच्या अकरा साथीदारांवर पुणे ग्रामिण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई…
Eye Health : शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत नेत्रतपासणी आणि चष्मे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात…
Tribal Hostel : शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबत लागू करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वसतिगृह प्रवेशासाठी असलेली वयाची अटही रद्द झाली आहे. त्यामुळे वयाच्या मर्यादेमुळे प्रवेशापासून वंचित…
भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
हवेली क्रमांक सात, चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे, अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तसेच सपकाळ यांनी सरकारवर निशाणा…
लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या अनेक वस्तूंवर बंदी लागू असतानाही चाकण शहरात प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापराच्या प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशातून विविध स्तरावरील पुरस्कार पटकावून आदर्श ठरलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड शहराची अस्वछतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. रस्त्यावर कचरा साठत असून घंटागाडी वेळेला येतही नाही.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा आहारातील वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यातील अंगणवाड्यांना दिला जाणारा वाटाणाही त्याच प्रतीचा असल्याचे…