खोबऱ्याच्या मालाच्या अपहार प्रकरणाचा दौंड पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीचे ३६१५ किलो खोबरे…
पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गावकामगार तलाठी बाळासाहेब हरिश्चंद्र चव्हाण यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे.