भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धचे दुहेरी शतकाचा विक्रम अविस्मरणीय आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा तो किती धोकादायक फलंदाज आहे याचा पुरावा दिला आहे. इंदूरमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अय्यरने एकट्याने २६ षटकार मारले. या खेळाडूने तुफानी द्विशतक…
भारतात ३ मोठे क्रिकेट स्टेडियम आहेत, जे १० वर्षांपासून टीम इंडियाचा कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यासाठी उत्सुक आहेत. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ३ क्रिकेट स्टेडियमपैकी एका स्टेडियममध्ये सचिन…