एसआयटीच्या तपासानुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत शालार्थ आयडींचा गैरवापर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. २२३ शाळांमधील ८२१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले…
विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० उच्च शिक्षणात सकारात्मक बदल घडवणारे ठरेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘मस्ट’ आयोजित कार्यशा
जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त वेतन अधीक्षक रामकृष्ण लोहार यांनी दिले.