सिंगल चार्जमध्ये 400 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरंच आहे का? कोमाकी SE Ultra पासून ओला S1 Pro Plusपर्यंत या 5 स्कूटर्सची रेंज, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या.
भारतातील स्कूटर बाजाराने ऑगस्टमध्ये असा विक्रम केला की, याआधी 8 लाखांचा टप्पा फक्त एकदाच पार झाला होता. यावेळी 855,715 स्कूटर डीलर्सकडे पाठवण्यात आल्या असून इलेक्ट्रिक स्कूटरचा वाटा तब्बल 22% झाला…
भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत असताना भारतीय कंपन्यांनी जपानी ब्रँड्सना मोठी आघाडी घेतली आहे. टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांच्या मजबूत उपस्थितीसमोर होंडा, सुझुकी आणि यामाहाचा एकत्रित वाटा…
पूर्ण पैसे भरूनही ईव्हीची डिलिव्हरी झाली नाही, उलट वाहनाचे रजिस्ट्रेशनही झाले! अखेर ग्राहकाने आयोगाकडे धाव घेतल्यानंतर ओला इलेक्ट्रिकला मोठा आर्थिक फटका बसला. कंपनीला पैसे परत करण्यासोबतच भरपाई आणि व्याजही द्यावे…
नवीन कायनेटिक DX+ 3.1 kWh मध्ये मोठी LFP बॅटरी, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि Reverse Assist मिळते. प्रत्यक्ष वापरात 105 ते 110 km रेंजचा दावा असून फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त फायदेही मिळणार…
ऑगस्ट २०२६ मध्ये भारतातील ई-स्कूटर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. TVS आणि बजाज आघाडीवर असताना मोटोव्हॉल्टने तब्बल ५०९% वार्षिक वाढ नोंदवून सर्वांचे लक्ष वेधले, तर ओला इलेक्ट्रिक पाचव्या स्थानावर घसरली.
यामाहाने आपल्या लोकप्रिय हायब्रिड स्कूटर श्रेणीला नव्या अवतारात सादर केले असून आकर्षक रंग आणि हायटेक फीचर्स जोडले आहेत. रायडिंग अधिक सोयीस्कर बनवणारी नवीन डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि इंधन बचत तंत्रज्ञान तरुणाईला…
एथर एनर्जीने आपली 'जेनिथ' ही इलेक्ट्रिक मोटरसायकल २०२८ नंतर ढकलली असून सध्या मास-मार्केट 'EL' स्कूटर प्लॅटफॉर्मवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवरील पहिली Ather EL01 ही स्कूटर २९ ऑगस्ट…
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वाहन खरेदी करताना मायलेज हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. विशेषतः शहरातील रोजच्या प्रवासासाठी स्कूटर किंवा स्कूटी वापरणाऱ्यांसाठी कमी इंधनात जास्त अंतर कापणारी गाडी फायदेशीर ठरते.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती, पर्यावरणाविषयी वाढलेली जागरूकता आणि कमी रनिंग कॉस्ट यामुळे अनेक ग्राहक आता EV scooters कडे वळत आहेत.
अमेरिका-इस्रायल-इराक युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. देशात एलपीजीचे संकट कायम आहे. दरम्यान, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणि तुटवड्यामुळे लोकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत.