बांग्लादेशने चांगली गोलंदाजी केली. टार्गेट कमी असल्याने त्यांना भारताला रोखण्यात अपयश आले. पॉवर प्लेमध्ये बांग्लादेशला एक विकेट मिळाली. मारुफा अख्तरने स्मृती मंधानाला आउट केले.
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण सुरूच राहिले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडले. महिला टीमने खराब कामगिरी केली
भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ यांच्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. परंतु, आता हा दौरा अनिश्चित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे.
. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला हरवणे हरमनप्रीत कौर आणि कंपनीसाठी सोपे नसेल. भारताची सामना जिंकणारी सलामीवीर प्रतिका रावल गंभीर जखमी झाली आहे.