ही सिरिज 2025 मध्ये होणार होती. मात्र बांग्लादेशमधील राजकीय परिस्थिती पाहून सिरिज रद्द करण्यात आली होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार का हे पहावे लागणार आहे.
Self Driving Car Technology India : भारत सरकारने ऑटोमोटिव्ह रडार सिस्टीम आणि एडीएएस तंत्रज्ञानासाठीच्या परवान्याच्या अटी रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे आता सामान्य गाड्यांमध्येही आलिशान वैशिष्ट्ये शोधणे सोपे होईल.
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ५७.११ कोटी झाली आहे आणि या खात्यांमध्ये २,७४,०३३.३४ कोटी रुपये आहेत. योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली होती.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये राज्य कर्जात अभूतपूर्व वाढ झाल्याचे उघड झाले असून कर्जाच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे तेथील काठमांडू एअरपोर्ट कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कर म्हणजेच एकूण 50 टक्के कर लादला आहे.
आयपीएल २०२५ चा १८ वा सिझन सुरु झाला आहे, यामध्ये भारतीय सरकारला याचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ब्रॉडकास्टींगच्या स्वरूपात किती रक्कम द्यावी लागते यासंदर्भात सविस्तर जाणून…