भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये राज्य कर्जात अभूतपूर्व वाढ झाल्याचे उघड झाले असून कर्जाच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे तेथील काठमांडू एअरपोर्ट कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कर म्हणजेच एकूण 50 टक्के कर लादला आहे.
आयपीएल २०२५ चा १८ वा सिझन सुरु झाला आहे, यामध्ये भारतीय सरकारला याचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ब्रॉडकास्टींगच्या स्वरूपात किती रक्कम द्यावी लागते यासंदर्भात सविस्तर जाणून…