ओमान ते गुजरात दरम्यान अरबी समुद्रातून टाकण्यात येणाऱ्या प्रस्तावित अंडरवाटर गॅस पाईपलाईन (Underwater Gas Pipeline) प्रकल्पाबाबत सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आणि…
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाने जगाला हादरवून सोडलं आहे. भारतासारखे देश, विशेषतः मध्य पूर्वेकडून होणाऱ्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले देश, अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वेगाने…
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने या तिसऱ्या सामन्यामध्ये अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतले. र्वांना खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने स्वतःला ११ व्या क्रमांकावर ठेवले. ओमानविरुद्ध, सूर्या वगळता सर्वांनी फलंदाजी केली.
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १०० बळी घेणारा पहिला गोलंदाज.
भारत आणि ओमानदरम्यान आज सामना रंगला आणि ओमानने भारताला चांगलेच झुंजवले. मिर्झा आणि कलीम या जोडीने सामन्याला रंगत आणत एकावेळी भारत हरेल अशी स्थिती आणली होती.
भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानशी सामना करेल. त्यानंतर सुपर फोरमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. सूर्याचा संघ ओमानविरुद्ध कोणते खेळाडू उतरवणार याची नक्कीच चाचपणी करणार.
भारत विरुद्ध ओमन यांच्यामध्ये झालेला हा 8 सप्टेंबर रोजी सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक ठरला. टीम इंडिया नेहा सामना 31 वर्षानंतर ओमानविरुद्ध जिंकला. भारतीय फुटबॉल संघाने ओमानचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा…