पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे.
कुंडमळा येथील दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 38 जण जखमी झाले होते. या पुलाच्या मालकीबाबत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले.
कार्ला आणि मळवली परिसरात इंद्रायणी नदीला पूर आल्याने मळवली–देवळे मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तसेच पाटण परिसरातील अनेक सोसायट्यांमध्येही पाणी घुसले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.