Mumbai - Goa Highway: गणेशोत्सव काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने हा प्रश्न केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने न सोडवता कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करणे आवश्यक आहे.
गेल्या दोन ते तीन दशकांपासून या भागातील नागरिक विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास…
रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Rajgurunagar News: प्रांताधिकारी अनिल दौंडे म्हणाले की, १५ जून ही धान्य वितरणाची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. १६ जूनपासून ई-पॉस मशीन बंद करण्यात येणार असल्याने त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांना…
दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. भात लागवडीपूर्वी रोपे तयार करण्यासाठी साळ पेरणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. या पेरणीतून तयार होणारी रोपे पुढे मुख्य…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सांगलीच्या ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही मुंबईच्या कुर्ला येथील रहिवासी असून सुट्टीसाठी आले होते.