भारतासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो कारण २४ जानेवारी १९५० रोजी 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. जाणून घ्या 24 जानेवारीचा इतिहास.
स्वच्छ प्रतिमेसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ९ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. ते सुमारे १८ महिने देशाचे पंतप्रधान राहिले.
भ्रष्टाचाराला आळा घालणे ही माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची प्राथमिकता होती. त्यांनी गृह मंत्रालयाच्या विशेष पोलीस आस्थापनेचे सीबीआयमध्ये रूपांतर केले. 1962 मध्ये चीनच्या पराभवाने निराश झालेल्या देशाला 1965 मध्ये पाकिस्तानवर…
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांसोबतच महान स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची देखील ११९ वी जयंती आहे. लाल बहादूर शास्त्री हे…