रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते.
‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, राज्यातील प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी ते अनिवार्य करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निर्देश दिले.
दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्कूल बस चालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेवाढीवर आता राज्य सरकार लगाम घालणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Sanjay Shirsat On Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विचित्र विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.पालिकेची इमारत भुताटकीची असून येथे आत्म्यांचा वावर आहे.
जपानी मेंदूज्वराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. Devendra Fadnavis यांनी नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अमरावतीतील परतवाडा व्हिडिओ स्कँडलमध्ये, मुख्य आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या उझर खान या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अवघ्या २४ तासांत घेतला. नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.
आशाताईंच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यावेळी या योजनेचे मानधन १५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिर बुधवार (दि. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत सुमारे साडेतीन महिने भाविकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Cabinet Meeting Decision News: MPSC परीक्षेत होणार मोठा बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सात महत्त्वाचे निर्णय घेतलं आहे.