सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात, ज्या शिक्षकांची सेवा निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त आहे.
सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थीना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात १९ जणांना अटक झाली.
साताऱ्याचे हिमालय घोरपडे दुसऱ्या तर नाशिकचे रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, २७ ते २९ मे २०२४ दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली होती.