पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनची शक्यता अधिक असते. हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. यामुळे पावसाळ्यात काय काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत…
जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक…
नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राकडे कूच करेल.
तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चिचकुंभ, पेठ, माणिकवाडा, जामगाव शेतशिवारात (Wadegaon, Chichkumbh, Peth, Manikwada and Jamgaon farms) मागील सहा महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार (free of leased tigers) आहे. तारासावंगा भागात (In the…