महापालिकेच्या वतीने रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त किवळे आणि डुडुळगाव येथील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.
निर्धारित मुदतीत रक्कम न भरल्यास संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच महसूल नियमांनुसार मालमत्तेवर बोजा चढवण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) कुटुंबांना सुरक्षित, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला २०२४ पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल, अशी घोषणा केंद्र सरकारने २०१४ मध्ये केली. तरीदेखील, राज्यातील ३४ लाख पाच हजार ३८० कुटुंबांकडे अजूनही पक्की घरे नाहीत किंवा…
Pradhan Mantri Awas Yojana: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल महत्वाची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील घरांसाठी ५०,००० रुपयांचे अतिरिक
ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे.ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.
बजेट 2024 लाइव्ह: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अनेक महत्वाच्या घोषणा करीत आहे. या घोषणा विशेषकरून सर्वसामान्यांसाठी केल्या जात असून यात महत्वपूर्ण घोषणांचा समावेश आहे.…
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो लोकांन घरे मिळाली आहेत. या योजनेद्वारे सरकार देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना कमी पैशात घर देते. या योजनेद्वारे सरकार ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित…