वर्षभरातच तब्बल ६ हजार ६५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पोर्शे अपघातानंतर ही कारवाई तीव्रतेने केली आहे. फक्त कारवाईच न करता या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी देखील कारवाई केली…
कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल पोर्शे अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा आयोजित केली होती. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यात गाजलेल्या पोरशे अपघातप्रकरणातील दोन युवक-युवतींना श्रद्धांजली वाहून सर्वांचीच मने जिंकली.