2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही या मुद्दयावर तुटून प़डलेत.
भारतीय सैन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती रॅली 2023 साठी नोंदणी सुरू झाली आहे. अग्निवीर भरती योजनेत बदल करण्यात आले आहेत. आता पूर्व-कुशल युवकही या सैन्य भरतीत सहभागी होऊ शकतात. पॉलिटेक्निक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (Bjp) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी काळात कोणत्या मुद्द्यांकडं लक्ष द्यावं, याची टोचणीच नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या (Bjp)…