अखेर १८ वर्षांनी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने कमाल करत आयपीएल २०२५ ची ट्रॉफी पटकावली आहे. अनेकांना पंजाब संघाने जिंकावे वाटत असले तरीही अखेर RCB चा विजय…
बेंगळुरूने २० षटकांत २ गडी गमावून २०५ धावा केल्या. २१ व्यांदा, RCB ने IPL च्या पहिल्या डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या. फॅफ डू प्लेसिसने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात…
आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून २०० डाव खेळणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. एकूणच, आयपीएलच्या २०० व्या डावात फलंदाजी करणारा कोहली हा रोहित शर्मा (२०९) नंतरचा दुसरा खेळाडू आहे.
डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे, जिथे वेगवान गोलंदाजांनाही उसळी मिळेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावांचा आकडा गाठला तर त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल.