शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राज्य सरकारने लादलेले जाचक निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
देशात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. गर्भ काळात आरोग्य व पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गर्भवतीच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात.
आजच्या बैठकीत नगरविकास विभागाच्या नेतृत्त्वात सिडकोच्या घरांच्या किंमती आणि प्रलंबित प्रकल्पांशी संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) मधील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत.
आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना…
महाराष्ट्र राज्य सरकारने ताबडतोब रद्द करावेत अन्यथा हिंद मजदूर सभा इतर कामगार संघटनांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा हिंद मजदूर सभेचे महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी दिला.
केंद्र सरकारने म्हटले आहे की ऑगस्ट २०२५ चा पगार महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना (मध्यवर्ती) मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी गणपती उत्सवापूर्वी म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी देण्यात येईल.
महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात स्थानिक भाषेला योग्य प्रतिष्ठा मिळावी, ही जनतेची अपेक्षा आहे. मात्र, केंद्रीय शैक्षणिक मंडळांच्या (CBSE, केंद्रीय विद्यालय इ.) शाळांमध्ये ‘हिंदी’ ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवली
देशातील सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. ही भटकी कुत्रे रस्त्यांवर जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि गाडीवर जाणाऱ्या चालकांचा चावा घेतात. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्राचे आहेत.
राज्यामध्ये सर्व विभागांच्या शाळांमध्ये असलेल्या पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह 'जियो टैगिंग' करण्यात यावे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तुम्ही जर थर्टी फर्स्टचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्येही राबविणार आहे. या योजनेसाठी 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे
End Terrorism in Assam : भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) यांच्यात त्रिपक्षीय शांतता करार करण्यात आला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच सशस्त्र अतिरेकी संघटन उल्फाचा भारत…