'क्षयरोगमुक्त भारत अभियान' हा १०० दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्याचे करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने यंदाची मोहीम ही केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता तंत्रज्ञानाधारित 'सक्रिय शोध मोहीम' ठरणार आहे. यामुळे क्षयरोग झालेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळतील.
२०२१ मध्ये तपासणी केलेल्या संशयितांपैकी २०.९८ टक्के लोक क्षयरोगग्रस्त आढळत होते. मात्र, २०२५ मध्ये हेच प्रमाण अवघ्या ४.७५ टक्क्यांवर आले आहे.चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आखाती संघर्षामुळे जागतिक औषध पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भारतातून टीबी औषधांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मध्य आशियातील देशांना औषधे पोहोचण्यात विलंब होत असून उपचारांमध्ये खंड पडण्याची भीती वाढली…