शिवसेना ठाकरे पक्षाने गोदरेज कंपनीमधील कामगारांच्या आणि स्थानिक ठेकेदार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला…
राणी लंकेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले शिवसैनिक आता बंडाच्या तयारीत आहेत. उद्या शिवसैनिकांच्या स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पठारे व संदेश कार्ले यांना उमेदवारी द्यावी अशी शिवसैनिकांची इच्छा होती.
शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीनंतर कणकवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई ते नाशिक हे अंतर पार करण्यासाठी जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. पण मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मुंबई ते नाशिक प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागत…