भारतात जून २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विशेषतः भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आकडेवारीत ही वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये आले आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये…
भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला देशात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी या पावसाने कडक उन्हापासून दिलासा दिला आहे, पण वाढत्या महागाईपासून मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची भाजी…
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळेसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. केंद्र सरकारने भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट बाजारात हस्तक्षेप करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
टोमॅटोचा रस केसांसाठी फायदेशीर मानला जातो कारण त्यात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तो टाळू स्वच्छ ठेवण्यास, कोंडा कमी करण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करू शकतो. मात्र, टक्कल पडलेल्या जागी…
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोच्या वापरामुळे पदार्थाची चव आंबट तिखट लागते. डाळ, भाजी, पुलाव इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना कायमच कांदा टोमॅटोचा वापर केला जातो.…
टोमॅटोच्या किमती अचानक पुन्हा वाढल्या आहेत. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात झाली विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. ५० हजार टोमॅटोची सध्यस्थितीत येथे आवक आहे