मुंबईच्या बोरिवली स्थानकावर चालत्या एक्सप्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन फलाटावर पडली, पण सुरक्षा रक्षकाने वेळीच धाव घेत तिचा जीव वाचवला.
शनिवारी(15 फेब्रुवारी )रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ना रुग्णवाहिका उपलब्ध होती ना मदतीसाठी कोणताही सैनिक उपलब्ध…
पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. सिकंदराबादहून शालिमारकडे येणाऱ्या शालीमार गाडी अपघात झाला असून यामध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. थोड्या वेळाने सर्वांच्या आशा मावळल्या पण हिलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत होते.
अब्दुलचा मृत्यू लोकल रेल्वेतून पडून झाल्याचे स्पष्ट होत असल्याचेही निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिका मान्य करत प्रतिवर्षी ८ टक्के व्याजदराने ४ लाख रुपये नुकसानभरपाई याचिकाकर्त्यांना देण्याचे आदेश दिले.