वसईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली. शतकानुशतके उभ्या असलेल्या या वारसा स्थळाच्या संवर्धन कार्याची दखल घेत जागतिक पातळीवर मोठा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
भारताची संस्कृती, इतिहास आणि वास्तुकला जगभर प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हवामान सुखद असल्याने धोलावीरा, हम्पी, खजुराहो, महाबलीपुरमसारखी युनेस्को स्थळे पाहण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.
Shivaji Maharaj Forts : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला.