परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल आणि नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तसेच अशा शिक्षकांना आमच्या परीक्षांमध्ये कधीही सहभागी होऊ न देणे हे आमचे नैतिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डेहराडूनमध्ये 12 वीमध्ये 97 टक्के गुण मिळवून अव्वल ठरलेल्या 23 वर्षीय रिया थापा हिने नीट परीक्षेच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा,…
अंकिता भंडारी हत्याकांडावरून उत्तराखंडमधील भाजप सरकारवर आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याच्या पतीने केलेल्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवर ४४४ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प बांधला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या बोगद्यात काम सुरू होते. बोगद्यात बोरिंग मशीनचा वापर करून उत्खननही केले जात होते.