ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे.
गेल्या वर्षी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी दंगल झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती.
कोल्हापूर प्रकरण म्हणजे सरकार समोर नतमस्तकच व्हायला हवं. हे का घडलं, गेले अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण होतं, कोणाचा दबाव होता, कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली असून पोलीस बंदोबस्ताची माहितीही मागवली आहे.…
ऐतिहासिक अशा विशाळगडावर अतिक्रमण वाढले आहे. हा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर आलेले असून अनेक शिवभक्तांनी रोष व्यक्त केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या दौऱ्यानंतर विशाळगडाबाबत सरकारने भूमिका घेतली आहे.
कोल्हापुरामधील विशाळगडावरील अतिक्रमण हा मुद्दा राज्यामध्ये तापला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्यावर अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी दौरा करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.