कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर इमारतीत केवळ 10% थकबाकीदारांमुळे संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. 112 पैकी 102 रहिवाशांनी कर भरलेला असतानाही सर्वांनाच पाणी बंद केल्याने संताप व्यक्त होत आहे. पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा दावा करत नागरिकांनी महापालिकेवर दादागिरीचे आरोप केले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर इमारतीत केवळ 10% थकबाकीदारांमुळे संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. 112 पैकी 102 रहिवाशांनी कर भरलेला असतानाही सर्वांनाच पाणी बंद केल्याने संताप व्यक्त होत आहे. पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा दावा करत नागरिकांनी महापालिकेवर दादागिरीचे आरोप केले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.






