गुणरत्न सदावर्ते हे बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासंदर्भात ते आंदोलन आता उभा करू शकत नाहीत. दुसरीकडे मस्साजोग सारखी एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत तर त्यांना आमदार कोण करणार ? त्या पक्षाचं नुकसानच होईल तर दुसरीकडे एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्र्याचे चांगलेच कान टोचले आहेत. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत त्यांनाच नेमकी कशासाठी भेट घेतात हे माहित आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
गुणरत्न सदावर्ते हे बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासंदर्भात ते आंदोलन आता उभा करू शकत नाहीत. दुसरीकडे मस्साजोग सारखी एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत तर त्यांना आमदार कोण करणार ? त्या पक्षाचं नुकसानच होईल तर दुसरीकडे एसटी भाडेवाढी संदर्भात परिवहन मंत्र्याचे चांगलेच कान टोचले आहेत. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत त्यांनाच नेमकी कशासाठी भेट घेतात हे माहित आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.