जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या पसंतीच्या मुलीशी विवाह केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आतापर्यंत ५ जणांना अटकही करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या पसंतीच्या मुलीशी विवाह केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आतापर्यंत ५ जणांना अटकही करण्यात आली आहे.