जनतेचा कौल होता म्हणून मला आमदार भास्कर जाधव यांची साथ सोडावी लागली माझ्यासाठी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मला हा निर्णय घ्यावा लागला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळेल याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील नशिबात असेल तर नक्की मिळेल मात्र सध्या माझं लक्ष जिल्हा परिषद गटातील विकास कामांकडे आहे त्या ठिकाणी रोजगार निर्मिती व पर्यटन दृष्टीने कसा विकास होईल याकडे लक्ष देत आहे मात्र आपला विजय हमखास असल्याचा दावा वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार नेत्रा ताई ठाकूर यांनी केला आहे.
जनतेचा कौल होता म्हणून मला आमदार भास्कर जाधव यांची साथ सोडावी लागली माझ्यासाठी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मला हा निर्णय घ्यावा लागला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळेल याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील नशिबात असेल तर नक्की मिळेल मात्र सध्या माझं लक्ष जिल्हा परिषद गटातील विकास कामांकडे आहे त्या ठिकाणी रोजगार निर्मिती व पर्यटन दृष्टीने कसा विकास होईल याकडे लक्ष देत आहे मात्र आपला विजय हमखास असल्याचा दावा वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार नेत्रा ताई ठाकूर यांनी केला आहे.