Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 03:03 PM

Follow Us

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या श्रेयवादावर भाष्य करताना त्यांनी “छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे आहेत” असे वक्तव्य केले.यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, ओल्या दुष्काळाची न मिळालेली मदत, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या यावर सरकारला जाब विचारला. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप करत “आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत” असे म्हटले आहे. फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी देण्यामागे भाजपची वेगळी राजकीय तयारी आहे का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच बावनकुळे यांच्या निर्णयावर, लाडकी बहीण योजनेवर, सिंचन घोटाळा प्रकरणावर आणि महामार्गाच्या मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध या अनेक मुद्यांवर पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

Close

Follow Us:

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या श्रेयवादावर भाष्य करताना त्यांनी “छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे आहेत” असे वक्तव्य केले.यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, ओल्या दुष्काळाची न मिळालेली मदत, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या यावर सरकारला जाब विचारला. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप करत “आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत” असे म्हटले आहे. फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी देण्यामागे भाजपची वेगळी राजकीय तयारी आहे का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच बावनकुळे यांच्या निर्णयावर, लाडकी बहीण योजनेवर, सिंचन घोटाळा प्रकरणावर आणि महामार्गाच्या मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध या अनेक मुद्यांवर पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

Web Title: Nagpur the government is ignoring the farmers nana patole makes a serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur
  • Nana patole
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ‘या’ रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Ahilyanagar News: ‘या’ रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?
2

नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; संस्कृतीपासून ते उर्मिला कोठारेपर्यंत ‘या’ कलाकारांनी केले मतदान
3

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; संस्कृतीपासून ते उर्मिला कोठारेपर्यंत ‘या’ कलाकारांनी केले मतदान

पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले
4

पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.