Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 03:03 PM

Follow Us

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या श्रेयवादावर भाष्य करताना त्यांनी “छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे आहेत” असे वक्तव्य केले.यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, ओल्या दुष्काळाची न मिळालेली मदत, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या यावर सरकारला जाब विचारला. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप करत “आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत” असे म्हटले आहे. फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी देण्यामागे भाजपची वेगळी राजकीय तयारी आहे का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच बावनकुळे यांच्या निर्णयावर, लाडकी बहीण योजनेवर, सिंचन घोटाळा प्रकरणावर आणि महामार्गाच्या मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध या अनेक मुद्यांवर पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

Follow Us:

नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार, निवडणूक आयोग तसेच भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या श्रेयवादावर भाष्य करताना त्यांनी “छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत, गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे आहेत” असे वक्तव्य केले.यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, ओल्या दुष्काळाची न मिळालेली मदत, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या यावर सरकारला जाब विचारला. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप करत “आयोगाने पारदर्शकता ठेवली नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत” असे म्हटले आहे. फडणवीसांना दिल्लीत जबाबदारी देण्यामागे भाजपची वेगळी राजकीय तयारी आहे का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच बावनकुळे यांच्या निर्णयावर, लाडकी बहीण योजनेवर, सिंचन घोटाळा प्रकरणावर आणि महामार्गाच्या मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध या अनेक मुद्यांवर पटोले यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

Web Title: Nagpur the government is ignoring the farmers nana patole makes a serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur
  • Nana patole
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
1

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
2

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
3

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
4

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.