भाजप जर तळागाळात पोहोचलेला पक्ष असतात तर त्याने इतर पक्षातील रेडिमेड कार्यकर्ते उचललेले नसते तशी सवयच भाजपाला लागलेली आहे. भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते रडत बसलेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव करता येत नसल्याने इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून निवडून यायचे काम भाजप करत आहे. परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची सत्ता असेल अशी प्रतिक्रिया भोसे जिल्हा परिषद गटातील उमेदवार माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहेया नाही.
भाजप जर तळागाळात पोहोचलेला पक्ष असतात तर त्याने इतर पक्षातील रेडिमेड कार्यकर्ते उचललेले नसते तशी सवयच भाजपाला लागलेली आहे. भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते रडत बसलेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव करता येत नसल्याने इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून निवडून यायचे काम भाजप करत आहे. परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची सत्ता असेल अशी प्रतिक्रिया भोसे जिल्हा परिषद गटातील उमेदवार माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहेया नाही.