सिन्नर आणि नाशिक ग्रामीण तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येथील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची होणारी दयनीय़ अवस्था त्यात होणारी वाहतूक कोंडी याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतो. याच अनुषंगाने आता धाराशिव जिल्ह्यात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला मुहुर्त लागला आहे.
खड्ड्यांचं वाढतं साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव असो किंवा शहर सगळेकडे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्थावाढत चाललेली डोकेदुखी आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.