खराब सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर कृषी विभाग येथे धडक जिल्ह्यात संततधार पावसामुळे तसेच सोयाबीन वर आलेल्या यलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगांमुळे पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.
शाळेची बस मुलांना सुखरुप नेते असा पालकांचा कायम विश्वास असतो मात्र हाच विश्वास धुळीत जमा झाल्याची घटना भाईंदर परिसरात घडलेली आहे. बेबजाबदारपणाचा कळस घडल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.
Navabaharat-Navarashtra Conclave 2025: महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह हे एक खास आणि उत्कृष्ट व्यासपीठ असेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न किंवा सूचना थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवू शकता.
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले असून यात ठाणेकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे दिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडले.
शक्तीपीठ महामार्गावरुन राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टींमध्ये चांगलीच जुंफली आहे.माजी खासदार राजू शेट्टी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नसलेल्या जमीनीचे सातबारे घेऊन दाखल झाले आहेत.
पावसाळा हा जरी उष्णतेपासून आराम देत असला, तरी बदलत्या वातरणामुळे हवेचा दाब वाढून पाठदुखी आणि स्नायुंमधील कडकपणा वाढू शकतो. म्हणूनच मणक्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या एको पॉईंटजवळील खोल दरीजवळून भटकंती करणारा कुत्रा दारूत कोसळला होता.हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना तो जंगलातील एका झाडाला अडकला होता. त्याच्या या सुटकेचा थरार…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.