सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह गटार, रस्ते आणि लाईटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
पावसाने धरलेला जोर आणि कोयनेसह इतर धरणातून होणारा मोठ्या प्रमाणात विसर्ग यामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 43.7 फूट इतकी वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी,अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील खुलताबाद मध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी बाहेर मोगल सम्राट बादशहा हजरत औरंगजेब आलमगीर अशा तऱ्हेचा बोर्ड लावण्यात आलेला आहे.
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावांमधील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील याने काही दिवसांपूर्वी मिशनची बिले न मिळत असल्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
Jitendra Awhad on Harshal Patil suicide : सांगलीतील जलजीवन मिशनच्या युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. सरकारने पैसे न दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थाचालक मोहन माळी यांनी बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.