Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti : मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे म्हणून विठ्ठलाला साकडं घालणार; राजू शेट्टी यांचं वक्तव्य

नवी मुंबईतील तुर्भे विभागातील विविध नागरी समस्या सोडवण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत मनसेने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 07:43 PM

Follow Us

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे – बेंगलोर महामार्गावर 2 तास चक्काजाम आंदोलन करुन शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शविला आहे.एकच जिद्द शक्तिपीठ रद्द च्या घोषणा देत जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये..या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरी सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती.. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती.. काहीही झालं तरी वडीलोपार्जित सांभाळलेल्या जमिनी महामार्गाला देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलायं..दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी पंचगंगा पुलावरून नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला..मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने मोठी दुर्घटना टळली..यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..यावेळी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी पंढरपूरला जावून पांडुरंगाला साकडं घालणार असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Close

Follow Us:

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे – बेंगलोर महामार्गावर 2 तास चक्काजाम आंदोलन करुन शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शविला आहे.एकच जिद्द शक्तिपीठ रद्द च्या घोषणा देत जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये..या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरी सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती.. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती.. काहीही झालं तरी वडीलोपार्जित सांभाळलेल्या जमिनी महामार्गाला देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलायं..दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी पंचगंगा पुलावरून नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला..मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने मोठी दुर्घटना टळली..यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..यावेळी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी पंढरपूरला जावून पांडुरंगाला साकडं घालणार असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Web Title: Raju shetti will beat vitthal to give wisdom to the chief minister raju shettis statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Marathi News
  • raju shetty

संबंधित बातम्या

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
1

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Nagpur News  : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल
2

Nagpur News : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण
3

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण

Ashadhi Wari 2026 : यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; ‘या’ तारखेला निघणार माऊलींची पालखी
4

Ashadhi Wari 2026 : यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; ‘या’ तारखेला निघणार माऊलींची पालखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.