स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याबाबत चर्चा झाली.
कोणताही धरण, विमानतळ, महामार्गअथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावंच लागणार. शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्ती पिठाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये.
काही महिन्यांपूर्वी विदर्भातील १९ वाघ वनतारा सेंटरला उपचारासाठी नेण्यात आले होते. आजही या वाघांची गर्जना वनतारात ऐकू येते. विदर्भात जखमी झालेल्या वाघांना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी नेले जाते.
सांगलीच्या मनेराजुरी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली.
नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. सुमारे ८६,००० कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या महामार्गासाठी बारा जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन बाधित होणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग बनवण्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. तर शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
शक्तीपीठ या महत्त्वकांशी महामार्गाच्या प्रकल्पाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तरी देखील सरकार हा करण्यासाठी ठाम आहेत. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. मात्र या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्यामुळे राजकारण रंगले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रातील २२५ घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून पालटून राज्याच्या सत्तेत येत राहतात या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये माल तोच पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे, असे शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यातील या निवडणुकीत स्वाभिमानीचा उमेदवार देणार की शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार याबाबतही सस्पेन्स आहे. तरीही स्वाभिमानी संघटनेचा उमेदवार नक्कीच या रिंगणात असणार हे…
बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता.७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र…
संघटनेच्या कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला ते हजर राहिले नाहीत. संघटनेच्या एकाही आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. गेली चार वर्ष आम्ही त्यांची वाट पाहिली. पण तरीही ते आले नाहीत. पण आता रविकांत तुपकर…
पदयात्रेत ताकद असते महात्मा गांधीनी मीठाच्या सत्त्यागृहासाठी पदयात्रा काढली.ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा राजू…
देशात सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात साखर कारखानदार रिकव्हरी चोरण्याचे मोठे पाप करत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे जिल्ह्यात ती ल शेतकऱ्यांचे 1700 कोटी…
कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत यासाठी आम्ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी…
राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणे हा अत्यंत मुर्खपणाचा निर्णय आहे. मोदी सरकार वन नेशन वन मार्केट मानतं, त्याला शेतीमाल सुद्धा अपवाद नाही. केंद्र सरकारच्या धोरणात विरोधात जाऊन विपरित निर्णय घेतला…