रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मासू गावात नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावं लागत आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मासू गावात नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावं लागत आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.