या प्रवृत्तींना कडक शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे,फाशीवर किंवा अशी शिक्षा देणे पर्याय नाही. प्रवृत्ती समाजातील घाणेरडे आहे, लहान मुलांवर किंवा अल्पवयीन मुलांवर जे काही प्रकार होतात या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात. सरकार आणि गृह विभाग योग्य ती कारवाई करेल. कुणालाही मुख्यमंत्री यात सोडले जाणार नाही, आरोपींना मदत करणारे जे कोणी असतील त्यांनाही होईल शिक्षा होईल. भावनांचा उद्रेक होतो अशा घडल्यानंतर, आरोपींना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे, समाजाने देखील लक्षात घ्यावे की आपल्या कोणत्या कृत्यांमुळे आरोपींना पळवाटा मिळू नये, कायद्यातून सुटण्याची संधी आपल्यामुळे मिळू नये, याची खात्री आंदोलकांनी घ्यावी.सरकार गृह विभाग पूर्णपणे पिडीतेच्या बाजूने आहे, सरकारच्या बाजूने पूर्ण कडक कारवाई होईल याची मला खात्री.
या प्रवृत्तींना कडक शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे,फाशीवर किंवा अशी शिक्षा देणे पर्याय नाही. प्रवृत्ती समाजातील घाणेरडे आहे, लहान मुलांवर किंवा अल्पवयीन मुलांवर जे काही प्रकार होतात या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात. सरकार आणि गृह विभाग योग्य ती कारवाई करेल. कुणालाही मुख्यमंत्री यात सोडले जाणार नाही, आरोपींना मदत करणारे जे कोणी असतील त्यांनाही होईल शिक्षा होईल. भावनांचा उद्रेक होतो अशा घडल्यानंतर, आरोपींना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे, समाजाने देखील लक्षात घ्यावे की आपल्या कोणत्या कृत्यांमुळे आरोपींना पळवाटा मिळू नये, कायद्यातून सुटण्याची संधी आपल्यामुळे मिळू नये, याची खात्री आंदोलकांनी घ्यावी.सरकार गृह विभाग पूर्णपणे पिडीतेच्या बाजूने आहे, सरकारच्या बाजूने पूर्ण कडक कारवाई होईल याची मला खात्री.