Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News – धुळदेव गावाला प्यायला पाणी नाही गावातील पाण्याचे स्रोत आटले | Marathi News

तापमान ४३ अंशावर पोहचल्यामुळे या भागातील अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटू लागले...

  • By Digital VideoTeam
Updated On: Apr 29, 2025 | 04:44 PM

Follow Us

सातारा जिल्ह्यातील पूर्वेच्या देशाला असणाऱ्या माण खटाव तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती जाणवत असते. दरम्यान यावर्षीच्या एप्रिल महिन्यातच या वर्षीच तापमान ४३ अंशावर पोहचल्यामुळे या भागातील अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. वर्षभर बचत केलेली पूंजी उन्हाळ्याच्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी खर्च लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरीतून माण खटाव तालुक्यातील युवकांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गेल्या 2 महिन्या पासून कडक उन्हाळा मुळे विहिरी, तलाव यांसारख्या अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Close

Follow Us:

सातारा जिल्ह्यातील पूर्वेच्या देशाला असणाऱ्या माण खटाव तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती जाणवत असते. दरम्यान यावर्षीच्या एप्रिल महिन्यातच या वर्षीच तापमान ४३ अंशावर पोहचल्यामुळे या भागातील अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. वर्षभर बचत केलेली पूंजी उन्हाळ्याच्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी खर्च लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरीतून माण खटाव तालुक्यातील युवकांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गेल्या 2 महिन्या पासून कडक उन्हाळा मुळे विहिरी, तलाव यांसारख्या अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Satara news dhuldev village has no water to drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Jammu Kashmir News
  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
1

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
2

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार
4

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.