पुणे महापालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर गेल्या साडेतीन महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असल्यामुळे, या परिसरातील स्थानिक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
पुणे महापालिका आणि अपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या अत्याधुनिक कॅन्सर आणि हृदयविकार रुग्णालयाचे लोकार्पण येत्या रविवारी होणार आहे.
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत पुण्याहून बंगळुरूला इंडिगोच्या नियमित विमानाने प्रवास केला. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देताना भेदभाव केल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाजपला ‘सबका साथ सबका विकास’ची आठवण पत्राद्वारे करून दिली आहे.
सोशल मीडियावरून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तींची बदनामी करण्याच्या वाढत्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या बदनामीला लगाम लावण्यासाठी कडक धोरण स्विकारले आहे.
Maharashtra Police Housing News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५,४५९ पोलीस घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच मुंबईत ४५ हजार आधुनिक पोलीस घरांची निर्मिती होणार आहे. वाचा सविस्तर बातमी.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे.
राज्यातील अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईत पुणे विभागात तब्बल ६३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. यापैकी ११ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली आहे.