Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosale – डॉ.बाबासाहेबांचे प्रा. शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान | Dr Ambedkar Jayanti

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली...

  • By Digital VideoTeam
Updated On: Apr 14, 2025 | 07:04 PM

बाबासाहेबांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली… अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान… खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्य घटना पहिली आणि आपली पहिली त्यात जमीन असमान चा फरक एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत.राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे पाहिले हे खरच त्यांनी आपल्या ला दिलेली देणं आहे… या देशाचे नशीब छत्रपती शिवाजी महाराजां नंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदलले जाईल (असे होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल…साताऱ्यातील वास्तू पुरातत्व खात्याकडे येतात त्यामुळं काही करायचं म्हणजे बंधने येतात आम्ही या विभागाच्या संपर्कात आहोत.शासनाने काही तरी करावे अन्यथा या वस्तू नष्ट होतील…

 

Follow Us

बाबासाहेबांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली… अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान… खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्य घटना पहिली आणि आपली पहिली त्यात जमीन असमान चा फरक एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत.राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे पाहिले हे खरच त्यांनी आपल्या ला दिलेली देणं आहे… या देशाचे नशीब छत्रपती शिवाजी महाराजां नंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदलले जाईल (असे होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल…साताऱ्यातील वास्तू पुरातत्व खात्याकडे येतात त्यामुळं काही करायचं म्हणजे बंधने येतात आम्ही या विभागाच्या संपर्कात आहोत.शासनाने काही तरी करावे अन्यथा या वस्तू नष्ट होतील…

 

Follow Us:

Web Title: Udayanraje bhosale dr babasahebs prof proud that he was educated in satara dr ambedkar jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Ambedkar Jayanti 2025
  • CM Devedra Fadnavis
  • dr babasaheb amdekar
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.