Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosale – डॉ.बाबासाहेबांचे प्रा. शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान | Dr Ambedkar Jayanti

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली...

  • By Digital VideoTeam
Updated On: Apr 14, 2025 | 07:04 PM

बाबासाहेबांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली… अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान… खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्य घटना पहिली आणि आपली पहिली त्यात जमीन असमान चा फरक एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत.राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे पाहिले हे खरच त्यांनी आपल्या ला दिलेली देणं आहे… या देशाचे नशीब छत्रपती शिवाजी महाराजां नंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदलले जाईल (असे होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल…साताऱ्यातील वास्तू पुरातत्व खात्याकडे येतात त्यामुळं काही करायचं म्हणजे बंधने येतात आम्ही या विभागाच्या संपर्कात आहोत.शासनाने काही तरी करावे अन्यथा या वस्तू नष्ट होतील…

 

Follow Us
Close

बाबासाहेबांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली… अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान… खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्य घटना पहिली आणि आपली पहिली त्यात जमीन असमान चा फरक एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत.राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे पाहिले हे खरच त्यांनी आपल्या ला दिलेली देणं आहे… या देशाचे नशीब छत्रपती शिवाजी महाराजां नंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदलले जाईल (असे होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल…साताऱ्यातील वास्तू पुरातत्व खात्याकडे येतात त्यामुळं काही करायचं म्हणजे बंधने येतात आम्ही या विभागाच्या संपर्कात आहोत.शासनाने काही तरी करावे अन्यथा या वस्तू नष्ट होतील…

 

Follow Us:

Web Title: Udayanraje bhosale dr babasahebs prof proud that he was educated in satara dr ambedkar jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Ambedkar Jayanti 2025
  • CM Devedra Fadnavis
  • dr babasaheb amdekar
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
2

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.